ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

समस्त वणी वासीयांना तसेच धम्म बांधवांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

On: May 1, 2026 8:17 AM
Follow Us:
---Advertisement---

तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेला धम्म म्हणजे सत्य, अहिंसा, करुणा आणि समतेचा मार्ग आहे. बुद्ध पौर्णिमा आपल्याला आठवण करून देते की खरे सुख बाहेर नाही, तर आपल्या विचारांमध्ये आणि वागण्यात आहे.
चला, या पवित्र दिवशी आपण राग, द्वेष आणि अन्याय यांना दूर करून प्रेम, शांती आणि बंधुभाव वाढवूया. समाजात समानता निर्माण करून प्रत्येकाशी आदराने वागूया—हाच बुद्धांच्या शिकवणीचा खरा अर्थ आहे.
“आपण बदललो, तरच समाज बदलेल” — या विचाराने प्रेरित होऊन मानवतेचा मार्ग स्वीकारूया.
आपणा सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

शुभेच्छुक :-

आयु. आनंदकुमार शेंडे

जिल्हा संघटक

भीम टायगर सेना, यवतमाळ जिल्हा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment